शेतकऱ्यांच्या कष्टाला न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध – मंत्री दादा भुसे

नाशिक : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, परंतू आमचा शेतकरी बांधव हे सर्व पचवून…

गोवर संसर्ग रोखण्यासाठी दहा कलमी कार्यक्रम राबवावा – आरोग्य मंत्री तानाजी सावंत

मुंबई : गोवर संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका तसेच नगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबविण्याच्या सूचना आरोग्य…

पुण्यात मनसेला गळती…तब्बल ४०० पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील माथाडी कामगार सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांची…

दिव्यांग मंत्रालयासाठी १,१४३ कोटींची तरतूद – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून राज्यामध्ये स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यात आले. या मंत्रालयासाठी…

मुंबईत महारोजगार मेळावा; रोजगाराच्या ७ हजार संधी उपलब्ध

मुंबई : राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास,…

राज्यातील शासकीय कार्यालय ‘पेपरलेस’ होणार; येत्या १ एप्रिलपासून ‘ई-ऑफिस’ प्रणाली

मुंबई :  प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि ‘पेपरलेस’ होण्यासाठी येत्या १ एप्रिलपासून राज्यभरातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये…

गायरान जमिनीवरील घरे अतिक्रमण म्हणून काढणार नाही; सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : गायरान जमिनीवरील गरीबांची घरे अतिक्रमण म्हणून काढली जाणार नाहीत, असा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने चर्चेअंती…

महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू होणार? – देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी योग्य वेळी विचार करु, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र…

छत्रपती शिवरायांची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही – मंगलप्रभात लोढा

मुंबई : छत्रपती शिवरायांचे कार्य सगळ्या विश्वात अतुलनीय आहे. त्यांची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. काल…

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचं निधन

पुणे : ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले यांचं निधन झालं. पुण्यातील दीनानाथ मंगशेकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास…