अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारचा दिलासा

मुंबई : जुन ते ऑगस्ट २०२२ पर्यंत राज्यात झालेल्या अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना…

राज्यातील १४ हजार शाळा बंद करण्याची कार्यवाही थांबवा – नाना पटोले

मुंबई : राज्यातील १४ हजार शाळा कमी पटसंख्येच्या नानाखाली बंद करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे समजते. कमी…

आज ‘करवा चौथ’ जाणून घ्या तुमच्या शहरात चंद्र किती वाजता दिसेल

पती- पत्नीच्या नात्याला आणखीन दृढ करण्यासाठी ज्याप्रमाणे वटपौर्णिमेचे महत्तव असते, त्याचप्रमाणे उत्तर भारत आणि भारतातील इतर…

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

बुलढाणा : जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला असून या पावसामुळे मेहकर, नायगाव, लोणार, या भागाला अतिवृष्टीचा जोरदार…

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात १०० क्षमतेचे वसतिगृह

मुंबई : मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासोबतच मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री…

उद्योग वाढीसाठी राज्यात उत्तम पायाभूत सुविधा – पीयूष गोयल

मुंबई : उद्योग वाढीसाठी राज्यात उत्तम पायाभूत सुविधा तयार झाल्या आहेत, आता केंद्र आणि राज्य शासनाने…

कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना ३१ मार्च २०२३ पर्यंत अर्थसहाय्य देण्यात येणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई :  कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना देण्यात येणारी मदतीची मुदत ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढविण्यात आली असल्याची…

मोदींच्या रेल्वे मंत्रालयात ४ लाख डॉलरची लाच; सीबीआयतर्फे चौकशी करा- महेश तपासे

मुंबई : ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ असं घोषवाक्य घेत सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदींच्या रेल्वे मंत्रालयात…

ग्रामपंचायतींसाठी १३ ऑक्टोबरला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

मुंबई : राज्यात लवकरच ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. या निवडणुकीआधी मतदार याद्यांबाबत निवडणूक आयोगाने महत्त्वाची माहिती…

दीक्षाभूमीचा नवीन विकास आराखडा १५ दिवसांत मंजूर करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : गेल्या दोन अडीच वर्षापासून रखडलेल्या १९० कोटींच्या दीक्षाभूमी विकासाच्या सुधारित आराखड्याला पुढील १५ दिवसात…