जुनपासून औरंगाबादकरांना मिळणार ४ दिवसाआड पाणी ?

औरंगाबाद : शहरात सध्या पाण्याचा मुद्दा चांगलाच तापला आहे. त्यावरून मोठ्या प्रमाणात राजकारण देखील सुरु आहे.…

औरंगाबाद-पुणे मार्गावर आता धावणार इलेक्ट्रिक बसेस

औरंगाबाद : औरंगाबाद-पुणे हा गर्दीचा मार्ग म्हणून ओळखला जातो. या मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करत…

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेची जिल्हयात प्रभावी अंमलबजावणी

औरंगाबाद : प्रत्येक मातेची सुरक्षित प्रसूती व्हावी आणि बालकांचे मृत्यू टाळता यावे म्हणून केंद्र सरकार मार्फत…

जल आक्रोश मोर्चावर शिवसेना, एमआयएमची जोरदार टीका

औरंगाबाद : शहरातील पाणी प्रश्नावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात…

७०० रुपयांसाठी मुलानेच केली आई-वडीलांची हत्या; पुंडलीकनगरातील दाम्पत्याच्या हत्येचे कोडे उलगडले

औरंगाबाद : शहरातील पुंडलीकनगर भागात काल दि.२३ रोजी कलंत्री दाम्पत्याचे घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळले होते.…

औरंगाबादेत आणखी दोन हत्या; पती-पत्नीचे घरात कुजलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह

औरंगाबाद : शहरातील पुंडलीकनगर भागात पती-पत्नीचे घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळले आहे. या घटनेने परिसरात खळबळ…

आंबा खाण्याचे फायदे-तोटे

उन्हाळ्यात वाढणारा उन्हाचा तडाखा, सतत येणारा घाम, वाढणारे पित्ते आणि घामोळ्या हे सारे त्रासदायक असले तरीही…

हार्दिक पटेल यांनी काँग्रेसचा हात सोडला

गुजरातः गुजरातमध्ये काँग्रेसला विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. हार्दिक पटेल यांनी काँग्रेस पक्षाचा…

चंद्रकांत खैरे यांचे फडणवीसांना प्रत्युतर; पाच वर्षात औरंगाबादचे संभाजीनगर का केले नाही ?

औरंगाबाद : औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगरच आहे, ते करायची गरज नाही असे शिवसेनेचे पक्ष प्रमुख आणि…

आयआयटी मुंबईकडून औरंगाबादमधील रस्त्यांचे सर्वेक्षण

औरंगाबाद : स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत शहरात ३१७ कोटींची १०८ रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. ही कामे…