राष्ट्रवादीच्या पाठिंब्याशिवाय गोव्यात सरकार बनणार नाही

पणजी : गोव्यामधील तरुणांना रोजगार नाही, पर्यटनासंबंधी काही प्रश्न आहेत, तसेच गोव्याची संस्कृती जतन करण्याचीही गोवेकरांची…

आघाडीत बिघाडी! पालकमंत्री आदितींना बदलण्याची शिवसेनेची मागणी

रायगड- रायगड जिल्ह्यातील महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून येते. राष्ट्रवादीनंतर आता शिवसेना अधिक आक्रमक झाली आहे. शिवसेना…

भाजपने घराणेशाहीचा ढोल बडवणे बंद करावे-मलिक

पणजी : गोव्याच्या जनतेने २०१७ च्या निवडणुकीत भाजला नाकारले होते. काॅँग्रेसच्या पारड्यात बहूमत होते. त्यानंतर सत्ता…

सोमय्या यांच्यावरील हल्ला महागात पडेल- चंद्रकांत पाटील

मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या कोविड सेंटरमधील भ्रष्टाचाराची तक्रार देण्यास पुणए महानगरपालिकेत गेले असताना…

रेसलरच्या आखाड्यातील खली राजकारणात चितपट करण्यासाठी सज्ज

नवी दिल्ली :  पंजाब विधानसभा निवडणुकाची पार्श्वभुमिवर भाजपला मोठे यश मिळाले आहे. WWW रेसलर्स दलीप सिंग…

कल्याणमध्ये सेनेने भाजपचा चौथा नगरसेवक फोडला

कल्याण- कल्याण डोंबिवली महापालिका निडणुकीच्या तोंडावर भाजपला शिवसेनेकडून धक्का देणे सुरुच आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या…

आधी कॉंग्रेस मुक्त भाषण तर करून दाखवा – यशोमती ठाकुर

मुंबई : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना कार्ड वापरत काॅग्रेसवर जोरदार…

मुंबईचा दादा आम्हीच म्हणणाऱ्यांची दादागिरी मुंबईकर उतरवेल

मुंबई-मुंबईचा दादा आम्हीच असे सांगणाऱ्यांची दादागिरी आणि माज आता मुंबईकर जनताच उतरवेल, अशी टीका भाजप नेत्या…

ईडीचा ससेमिरा पाठी लावण्यामागे फडणवीसांचे कटकारस्थान – मलिक

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी सरकार पाडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी राज्यातलं सरकार आमच्या ताब्यात राहणारच…

‘दोन्ही घरचा पाहुणा उपाशी’,राऊतांच्या पत्राला भाजपचा पलटवार

मुंबई- शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Rajaram Raut)  यांनी काल उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू(venkaiah naidu) यांना पत्र लिहीत…