राज्यपाल कोश्यारींना केवळ एखाद्या विधानावरुन कोंडीत पकडू नये – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची सुत्रे स्वीकारल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर केला आहे. परंतु,…

शिवरायांचा अपमान उघड्या डोळ्यांनी पाहणारे सीमावासियांना काय न्याय देणार?

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सरकार शिवाजी महाराजांचा अपमान उघड्या डोळ्यांनी बघतात आणि अपमान…

सीमा प्रश्न: न्यायालयीन लढ्याच्या समन्वयासाठी दोन मंत्र्यांची नियुक्ती

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात राज्य शासनाने कायदेशीर लढाईसाठी दोन मंत्र्यांची नियुक्ती केली आहे. न्यायालयीन प्रक्रियेच्या…

राज्यात २ लाख कोटींची पायाभूत प्रकल्पांची कामे सुरू – मुख्यमंत्री एकनाथ शिंद

मुंबई : राज्यासह मुंबईत २ लाख कोटींचे रस्ते, रेल्वे अशा पायाभूत सुविधांची विकासकामे सुरू असल्याची माहिती…

कोश्यारीजी, माफी मागा..नाहीतर स्वत: लाच जोडे मारा..

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज  यांच्याबाबत केलेल्या विधानावर शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र…

राहुल गांधींचा संजय राऊतांना फोन; म्हणाले…

मुंबई : काॅँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेने काल महाराष्ट्राचा निरोप घेतला.त्यानंतर राहुल…

पुण्याच्या नवले ब्रिजवरील अपघाताची मुख्यमंत्र्यांकडून दखल

मुंबई : पुण्यातील नवले पुलावर रविवारी रात्री भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातातील…

राज्यपालांनी पदावर राहण्याबाबत पुनर्विचार करावा – अजित पवार

मुंबई : महाराष्ट्राच्या राज्यपालपदी तीन वर्षांहून अधिक काळ राहूनही राज्यपाल महोदयांना छत्रपती शिवाजी महाराज समजत नसतील,…

डोक्यात पाणी भरलेल्यांना महाराष्ट्राचं ‘पाणी पाजण्याची’ वेळ आलीय

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली होती, असा दावा भाजपचे प्रवक्ते सुधांशू…

आजोबांचा ठाकरी बाणा माझ्यातही आला; ठाकरेंची खास पोस्ट

मुंबई : संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रमुख नेत्यांपैकी एक असणारे पत्रकार, समाजसुधारक, वक्ते केशव ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार…