कितीही गोंधळ घातला तरी मलिकांचा राजीनामा घ्यायचा नाहीच

मुंबई : विरोधकांनी कितीही गोधंळ घातला तरी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याची आवश्यकता…

माझे शब्द लिहून ठेवा, बाप-बेटे तुरुंगात जाणारच राऊतांची पुन्हा डरकाळी

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या याचे पुत्र नील सोमय्या यांनी गैरव्यवाहर केला नाही तर मग…

वीज ग्राहकांसाठी विलासराव देशमुख अभय योजना जाहीर

मुंबई : महावितरणची आर्थिक परिस्थिची सध्या अत्यंत बिकट आहे. या बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी ९ हजार…

माझे शब्द अधोरेखित करा.. राऊतांचा इशारा

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फेऱ्या सुरु…

नील सोमय्यांवर अटकेची टांगती तलवार…?

मुंबई : महाविकास आघाडीच्या नेते आणि मंत्र्यांवर सातत्याने आरोप करत  किरीट सोमय्या यानी धुरळा उडवून दिला…

राज्याच्या मुख्य सचिवपदी श्रीवास्तव यांची नियुक्ती

मुंबई : राज्याचे मु्ख्य सचिव म्हणून गृह विभागाचे आतिरिक्त मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती…

महाराजांच्या इतिहासासोबत छेडछाड कराल तर….

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद दौऱ्यावर असताना एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शिवाजी महाराजांविषयी केलेल्या…

कोश्यारींना केंद्राने परत बोलावावे – काॅंग्रेस

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असतात. समर्थ रामदास स्वामी नसते तर…

सरकारकडून मागण्या मान्य; संभाजीराजेंचं उपोषण मागे

मुंबई : मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसलेले खासदार संभाजी छत्रपती यांनी उपोषण मागे…

राज्यपालांनी वक्तव्य मागे घ्या आणि महाराष्ट्राची जाहीर माफी मागा

मुंबई : राज्यपाल भगससिंग कोश्यारी नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असतात. समर्थ रामदास स्वामी नसते तर…